Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 13)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी आवाहन

मुंबई : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. राज्यभरात भाजपाविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. थोरात यांनी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आज प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

‘हिमालयाची सावलीने’ पु. ल. कला महोत्सवाची आज सांगता

मुंबई : दि. ८ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या ‘पु. ल. कला महोत्सव २०१९’ चा समारोप उद्या दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे अशी माहिती पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख …

Read More »

आलागोंदी व टेंभरी येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

नागपूर : कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा सर्कल मध्ये मोतीबिंदूचे उच्चाटन करण्याचे लक्ष नियोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे  बुटीबोरी जवळील आलागोंदी व टेंभरी ग्राम येथे निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात ८० रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. त्यात १४ रुग्णांना मोतीबिंदू …

Read More »

What Do Indian Women Think About Eating Fruits And Vegetables? Research Insights To Address Malnutrition

Source: MS Swaminathan Research Foundation (MSSRF)- Chennai Chennai : Young tribal women in Maharashtra believe indigenous green leafy vegetables are dirty and not good to eat. These and several other barriers were studied by a team of researchers in Maharashtra, India. Micronutrient deficiency is high among women in India. Rural …

Read More »

सापळा पिके म्हणजे काय ? सापळा पीक वापरण्याची तत्वे

साभार : होय आम्ही शेतकरी समूह सापळा पीक वापरण्याची तत्वे :१. सापळा पीक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात  सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. मुख्य पिकाला त्यापासून अन्नद्रव्य, पाणी, जागा व प्रकाश या बाबतीत कमीतकमी स्पर्धा असावी.२. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकून त्याची योग्य ती विल्हेवाट …

Read More »

* होय आम्ही शेतकरी * समूहाचे 5 वे ऊस पीक चर्चा-सत्र 24 नोव्हेंबर ला सांगली मधे

होय आम्ही शेतकरी “समूहाच्या माध्यमातून दरवर्षी *ऊस पीक चर्चासत्राचे* आयोजन करण्यात येत असते,या वर्षी देखील  *24 नोव्हेंबर 2019* रोजी *आष्टा ता. वाळवा जि. सांगली* येथे *ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन केले आहे* सदरच्या चर्चासत्रात त्यासोबत शिवारफेरी आपणास काय पहायला मिळेल *ऊस चर्चासत्राला का यायचेसकाळच्या सेशन आपण लेक्चर चे आयोजन केले आहे. त्यामध्ये खोडवा …

Read More »

आदिवासी बांधवांची दिवाळी ” वाघ-बारस “

मंगेश मेश्राम – नागपूर  भारतात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते,या दिपोत्सावासाठी आदिवासी बहुल भागात लगबग पहायला मिळते.प्रत्येक समाज पांरपारिक पद्धतीने दिवाळी उत्सव साजरी करीत असतो.  ” वाघबारस ” पूजनाला आदिवासी समाजामध्ये दीपावली उत्सव म्हटल्या जाते आदिवासी बांधवाची दिवाळी वाघदेवतेच्या पूजनाने सुरु होते. आदिवासी समाजात वाघदेवतेचे स्थान खूपच महत्वाचे आहे, वाघबारशीच्या …

Read More »

निसर्गाशी सांगड साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण संतुलन ”

विजय औताडे – सातारा – ज्येष्ठ पर्यावरण  तज्ञ शाश्वत शेती मुलतत्वे: वनस्पती आणि प्राणी यापासून निर्माण होणारे अन्न पदार्थ ज्यामुळे नैसर्गिक पर्यावरण संतुलन, जन आरोग्य, मानव जातीचे कल्याण आणि पक्षी प्राणी यांचे कल्याण याचा योग्य समतोल साधून असंख्य भावी पिढी साठी नैसर्गिक स्तोत्र    ( पाणी , जमीन हवा इत्यदी) सुरक्षित राहू शकते. पर्यावरण संवर्धन आणि समतोल:  शाश्वत शेतीमुळे अन्न धन्य निर्मिती आणि पशुपालन वाढते  ज्यामध्ये रासायनिक घटकांचा अथवा घातक खतांचा अथवा मानव निर्मित नवीन बियाने याचा समावेश टाळला जावून जमिनीतील माती , पाणी आणि नैसर्गिक स्तोत्र यांना हानी पोह्चवणाऱ्या घटकांना टाळून योग्य प्रकारची नैसर्गिक काळजी घेतली जाईल.  विविध प्रकारच्या अन्न धान्य निर्माण करणाऱ्या शेती मधून पिकांचे बदल करून भरपूर मोठ्या प्रमाणात जैवविविधता निर्माण होवून निरोगी नैस्रागिक अमुलाग्रता निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणे.   जनसामान्य आरोग्य सुरक्षिता: कोणत्याही अन्नधान्याची निर्मिती लोकांचे आरोग्य धोक्यात आणून केली जाऊ नये. शाश्वत शेतीमुळे रासायनिक खते आणि कीटक नाशके यांचा वापर टाळला जावून योग्य प्रकारची पिके भाजीपाला आणि फळे निर्माण केली जातात कि जी आसपास परिसरात राहणाऱ्या कामगार , आणि समाजाच्या आरोग्याला खूप सुरक्षित आणि निरोगी बनवू शकतात. या शिवाय निर्माण होणारे पशु पक्षी पशुधन जे संकरीत पद्धती ऐवजी नैसर्गिक रित्या निर्माण होवून समाज आणि प्रादेशिक  उन्नती मध्ये नैसर्गिक समतोल साधून सभोवतालील पर्यावरणचा समतोल ठेवू शकते.  शाश्वत समाज विकास : शाश्वत शेतीमुळे आर्थिक चालना मिळून शेतकरी विकास , शेतकरी कामगार, तसेच समाज घटक साखळीमुळे अन्न धन्य निर्मिती प्रक्रिया उद्योग निर्मिती यामुळे रोजगार निर्मिती होते. यामुळे आसपास परिसरात आर्थिक जीवनमान उंचावून सामाजिक विकास प्रक्रिया गतिमान होते.  पशुधन वाढ आणि समाजकल्याण : शाश्वत शेतीमुळे पशुधन यामध्ये वाढ होते कारण निर्माण होणारे पिक अन्न धान्य गुरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल असते या शिवाय पशुधन बंधन मुक्त वातावरण मध्ये राहिल्याने त्यांचे राहणीमान नैसर्गिक रित्या होवून पशुधन निर्मिती वाढून शेतकरी बांधव यांचे आर्थिक राहणीमान उंचावून सामाजिक आणि राष्ट्रीय विकास यासाठी मोठा हातभार लागतो. याशिवाय योग्य प्रकारचे नैसर्गिक संतुलन साधून नैस्रागिक पर्यावरण समतोल वाढतो.  शेती व्यवसाय : खरे तर शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात शेती मधून उपलब्ध होणार्या पिकावर अवलंबून आहे. जसे आपल्या देशात साखर उद्योग मोठ्या प्रमाणवर फैलावला आहे. साखर याबरोबर उपपदार्थ निर्मिती म्हणून आसवनी प्रकल्प उभे आहेत. आसवनी प्रकल्प या मधून निर्माण होत असलेल्या अल्कोहोलचा वापर खूप औषधी कारखान्यात प्रतीजैवके याशिवाय मद्यार्क निर्मिती साठी होतो. सामान्य  आणि संकरीत पशु धन यांच्या पासून निर्माण होत असलेल्या दुधासाठी खूप दुग्धव्यवसाय कारखाने आहेत.   नगद पिके आणि व्यवसाय यासाठी असंख्य शेतकरी बांधव आपल्या शेती मध्ये पारंपारिक गोष्टी ऐवजी वाढीव उत्पादनासाठी नवीन नवीन प्रयोग करून जमीन माती, पाणी आणि हवेचे नैसर्गिक घटक बदल होतील असे प्रयोग करून सभोवतील तसेच त्या भागातील वातावरण बदल घडवत असतात. याचे दूरगामी परिणाम आपल्याला ग्लोबल वार्मिंग सारख्या घटने मध्ये बदल करून निसर्गाचे अपरिमित नुकसान करतात.  आपल्याला भावी पिढी निरोगी आणि सक्षम बनवण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागतील त्या मध्ये शाश्वत शेती हा एक मुख्य भाग असून आपल्याला धरती वसुंधरा अनंतकाळची माता ठेवण्यासाठी शाश्वत शेती करत पर्यावरण आणि नैसर्गिक समतोल साधने हीच खरी काळाची गरज आहे. 

Read More »