Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम

ॲग्रो टुरिझम

Chennai Gets Its First Nutrition Garden In City Limit

Chennai : In collaboration with Rotary Club of Madras East, M S Swaminathan Foundation established nutrition garden behind Thiruvanmiyur railway station in Chennai city to demonstrate and improve nutrition literacy among urban people.  J. Radhakrishnan, Principal Secretary, Department of Health and Family Welfare, Tamil Nadu, inaugurated ‘Nutri-rich Plants/Awareness Garden.’ Dr. …

Read More »

पर्यटन संचालनालयामार्फत राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन

मुंबई: पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल.             या महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला …

Read More »

वनकुटी व्ह्यू पॉईंटवरून मुख्यमंत्र्यांनी केली लोणार सरोवराची पाहणी

लोणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील सरोवराची वनकुटी व्ह्यू पाँईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सरोवराचे छायाचित्रही घेतले. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय …

Read More »

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.             मिशन बिगीन अगेनअंतर्गत २१ डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य …

Read More »

अमरावती गार्डन क्लब, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार “वृक्ष पालकत्व अभियान”

अमरावती : अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या पुढाकारातून अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गार्डन क्लब अशा तीन शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कार्यसंस्थाची सांगड घालण्यात आली. अमरावती शहराच्या इतिहासात एक वेगळे पान जपणाऱ्या अमरावती गार्डन क्लबच्या पुढाकारातून श्रीकृष्ण आणि रुख्मिणीच्या वरदानातून नैसर्गिक सौंदर्याचे देणं लाभलेल्या अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावतीचे स्वप्न …

Read More »

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी -राज्यमंत्री बच्चु कडू

अमरावती : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘ आजीबाईच्या  बटव्या ’ तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत …

Read More »

अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

मुंबई : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि अफगाणिस्तान यांच्यात कृषी क्षेत्रातील विविध बाबींवर चर्चा झाली. या क्षेत्रातील माहिती आणि प्रशिक्षित विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रम आदी मुद्दे चर्चिले गेले. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित …

Read More »

बोन्साय निर्मिती” तंत्रज्ञानाचा ऑनलाईन माध्यमातून शेकडो बागकार्मिनी घेतला लाभ

अमरावती : वृक्षलागवडीची आवड आणि  छंद जोपासणाऱ्या बाग प्रेमीसाठी अमरावती गार्डन क्लब नेहमीच सज्ज असते व त्या अनुषंगाने विविध नियोजनबद्ध कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करीत असते. आज जगभरात करोनाचे सावट पसरले आहे सर्वजण या आपत्कालीन संकटाचा सामना  करीत असताना  क्लबद्वारा  प्रत्यक्षरीत्या राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाला जिवंत ठेवण्यात आले आहे. याला मुख्य कारण म्हणजे निसर्गप्रेमी …

Read More »

कोकणचे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु!बाळासाहेब थोरात.

मुंबई :निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची मोठी हानी झाली झाली असून चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणचे हे नंदनवन कोलमडून पडले आहे. हे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी रायगड जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदतकार्याची पाहणी …

Read More »

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल …

Read More »