Breaking News
Home / ॲग्रो संवाद

ॲग्रो संवाद

“कृषी संवादिनी 2022” चे थाटात विमोचन!

अकोला : जमिनीच्या पोतापासून शेतमाल बाजारपेठांपर्यंत, सुधारित पीक वाणापासून उपलब्ध संसाधनावर आधारित शेती पूरक व्यवसायापर्यंत, अनुभवाधारित काळसुसंगत संशोधनात्मक शिफ़राशी पासून कृषि प्रक्रिया उद्योगापर्यंत, पिक लागवड पद्धतीपासून अंतरमशागत, एकात्मिक पीक संरक्षण व अन्नव्यवस्थापन तंत्रज्ञानासह फायदेशीर शेतीच्या अर्थशास्त्रापर्यंत विविध हंगामी पिके, फळे, भाजीपाला  लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित पशुपालन व दुग्ध प्रक्रिया शास्त्र, …

Read More »

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण ! ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

मुंबई : राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून यातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे सदस्यांची संख्या जास्त असल्याने …

Read More »

पत्रकारितेचे दीपस्तंभ दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आद्य मराठी पत्रकार, आद्य समाजसुधारक आणि आद्य प्रपाठक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात. भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान 1834 यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला पुढे ते 1845 यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ …

Read More »

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्थानिक खोलापुरी गेट येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र प्रभात एज्युकेशन सोसायटी तर्फे काव्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लिबरल फ्रेंड्स असोसिएशन हॉल बडनेरा रोड  येथील काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गझलकार विष्णू सोळंके …

Read More »

जागतिक शांततेसाठी महत्मा गांधींचे विचार सदैव अनुकरणीय: फ्रँक इस्लाम ‘जयहिंद’च्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये 150 देशातील नागरिकांचा सहभाग.

संगमनेर : जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते. मात्र जागतिक शांततेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या आदर्श विचारांची व तत्वांची जगाला गरज असून त्यांचे विचार सदैव अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन अमेरीकेचे राजकीय नेते फ्रँक इस्लाम यांनी केले आहे. जयहिंद लोकचळवळीच्या वतीने …

Read More »

राज्यात जुलै महिन्यात आता पर्यंत 22 लाख 35 हजार 152 शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि . 23 जुलै पर्यंत 872 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 22 लाख 35 हजार 152 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.            राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040,जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 22 लाख 35 हजार 152 आणि  असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  दि . 23 जुलै या कालावधीत 1 कोटी  12 लाख 14 हजार 681 शिवभोजन थाळ्यांचे वाटप केले  आहे.

Read More »

जुलै महिन्यात आतापर्यंत 23 लाख 89 हजार 196 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई :राज्यातील  52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 19 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 8 लाख 69 हजार 184 शिधापत्रिका धारकांना 23 लाख 89 हजार 196 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण …

Read More »

चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ!: सचिन सावंत.

मुंबई : चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक – सेवा निवृत्ती विषयक लाभाबाबत अभ्यास करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट

मुंबई : मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये दि.6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा दि.21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेतला आहे. अधिसंख्य पदावर नेमणूक दिल्यानंतर त्यांना अनुज्ञेय …

Read More »