Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम

ॲग्रो डिजिटल – ग्राम

आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्भेळ मेळघाट ब्रँड निर्मिती भविष्यातील उद्दिष्ट:- कुलगुरू डॉ.विलास भाले

धारणी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात सकस, निर्भेळ, नैसर्गिक अन्नधान्याला केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मागणी आहे आणि निसर्गाने विदर्भातील मेळघाट परिसरात अमुल्य अश्या जैवविविधतेचे भांडार मुक्तहस्ताने दिले असून आदिवासी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत करण्याच्या  कृषी विद्यापीठाच्या गत काही वर्षांपासूनच्या प्रयत्नांना मेळघाट परिसरातील शेतकरी बांधवांनी आत्मसात करीत स्वतःसह …

Read More »

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता

मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी जसे की शेततळे, ठिबक संच, फळबाग लागवड तसेच इलेक्ट्रिक मोटर इत्यादी तसेच शेतकरी …

Read More »

Alternative Seed Producing System Model Gaining Momentum In Odisha

Odisha : In the backdrop of erratic rainfall and prolonged drought conditions, M S Swaminathan Foundation (MSSRF) interventions started showing positive results in Odisha’s Koraput district.The Foundation’s interventions helped the tribal farmers of the Koraput block achieve 44 percent higher yields and better returns. MSSRF encouraged tribal farmers to produce …

Read More »

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड येथे पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.             पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन …

Read More »

नविन कृषी पंप वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांना मिळाला लाभ

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघूदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांच्या नविन कृषी पंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसात कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नविन कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२०’ ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात धडाक्यात सुरू …

Read More »

Inclusive Advisory Services Enable The Women Of Thirumalairayasamuthiram Village In India To Better Manage Their Farms

Chennai : Women play a significant and crucial role in agricultural production. An economic survey carried out it 2017-18, indicates that with growing rural to urban migration by men, there is a ‘feminization’ of the agriculture sector, with an increasing number of women in multiple roles as cultivators, entrepreneurs, and labourers. Globally, there is empirical …

Read More »

मत्स्यव्यावसायिकांनी पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा

अमरावती : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यावसायिकांना पाच पिंजयांचा वापर करुन मत्स्यसंवर्धन करण्याकरीता अनुदान देण्यात येत आहे. पिंजऱ्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असून वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना पाच पिंजऱ्यांची असली तरी एकुण 18 पिंजऱ्यांपर्यंत, म्हणजे 13 पिंजरे स्वखर्चाने किंवा संपूर्ण 18 पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्यासाठी …

Read More »

माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षाचे अधिवास विकासासाठी निधी ! वनमंत्री संजय राठोड

  मुंबई : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या निर्देशाप्रमाणे  माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षांचे अधिवास विकासासाठी नान्नज (सोलापूर), वरोरा (चंद्रपूर) व अकोला वन विभागासाठी 63 लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.            माळढोक आणि तनमोर  हे पक्षी दुर्मिळ व संकटग्रस्त झाले असून या पक्षांच्या अधिवास विकासासाठी  विभागाकडून सन 2020-21 या …

Read More »

एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारी पर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.           खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल …

Read More »

अमरावती परिमंडळातील १८३ अभियंते व कर्मचाऱ्यांचा गौरव

यवतमाळ :राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राज्यासह अमरावती परिमंडळात लॉकडाऊन नंतर निर्माण झालेल्या संपूर्ण बंदच्या आणि आता अनलॉकच्या काळात विजेसारख्या अत्यावशक सेवा श्रेत्रात दिलेले योगदान तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याची उध्वस्त झालेली महावितरणची यंत्रणा पुर्ववत  करण्यासाठी पेन येथे जाऊन दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल अमरावती परिमंडळातील अभियंते,तांत्रिक व …

Read More »