Breaking News
Home / बातम्या

बातम्या

एकच वारी…एकोणीस फेब्रुवारी ! शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर

 चिखली : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच एक अति उत्साहजनक तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे असे लक्षात येते . अर्थातच ही एक अभिमानास्पद बाब आहे . ” एकच वारी , एकोणीस फेब्रुवारी ” व ” शिवराय मनामनात , शिवजयंती घराघरात ” , हे नारे जगभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची …

Read More »

महाराष्ट्रातील अभयारण्य-पर्यटन दोन दिवसात सुरु करणार वन सचिवांचे आश्वासन- किशोर तिवारी

यवतमाळ : महाराष्ट्रातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. असे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरु असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.  यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यासह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प  …

Read More »

नागपूर मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत आधुनिक पद्धतीने ‘बोर्डो पेस्ट’ बनविण्याचे प्रात्यक्षिक.

नागपूर : महाराष्ट्र मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी ता. कळमेश्वर, जि. नागपूरच्या वतीने ग्राम पंचायत कनीयाडोल, ता. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे ‘बोर्डो मलम’ प्रात्यक्षिक आयोजन प्रा. डॉ. अनिल भिकाने संचालक, विस्तार शिक्षण, मपमविवि आणि डॉ. सारीपुत लांडगे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. …

Read More »

महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवारी सुरू राहणार

यवतमाळ: महावितरणने थकीत वीजबिल वसूल मोहीमेला अधिक गती दिली आहे. या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये व त्यांना सुट्टीच्याही दिवशी आपल्या चालू अथवा थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सार्वजनिक  सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.                      महावितरणला आपल्या ग्राहकाच्या वीजेची गरज भागविण्यासाठी दरमहीन्याला विजेचे नियोजन करावे लागते.शिवाय त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करतांना विजेचे बिल नियमीत आणि वेळेवर वसूल होणे गरजेचे असते.परंतू तसे होत नसल्याने महावितरणला वसूली मोहीम राबवावी लागते आणि या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा कट करण्याची कटू कारवाई करावी लागते.               थकीत वीज बिल वसूलीशिवाय गत्यंतर नसल्याने महावितरणकडून वसूलीला जोरदार वेग देण्यात आला आहे.या मोहिमेत वीजबिल न भरणाऱ्यां थकबाकीदार ग्राहकांचा केंव्हाही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे महावितरणची कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणची वीजबिल भरणा केंद्राचा, तसेच आठवड्यातील चोवीसही तास सुरू असणारे महावितरणच्या मोबाईल एपव्दारे किंवा  महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळाचा वापर करून  ऑनलाईन पध्दतीनेही वीजबिल भरना करण्याची सोय उपलब्ध आहे.

Read More »

ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनेसाठी राज्यस्तरावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास प्रथम पारितोषिक

पुणे : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे द्वारे ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी १६व्या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते. ऊर्जा संवर्धन आठवड्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य MEDA, पुणे यांचेकडून राज्यस्तरीय पारितोषिकाची घोषणा करण्यात आली असता विद्यापीठ गटामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यास प्रथम पारितोषिक मिळाले. विविध २८ …

Read More »

शेतकऱ्यांनी दोन चालू वीज बिले भरून सहकार्य करावे ! ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत

औरंगाबाद – महावितरण कंपनी एक ग्राहक आहे. महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज विकत घेवून सर्वस्तरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करते. अतिवृष्टी, कोरोना व सतत वाढत असलेल्या थकबाकीमुळे ५७,००० हजार कोटी रूपयांचे महावितरण कंपनीवर कर्ज झाले आहे. कर्जाचे हप्ते, व्याज, विकत घेतलेल्या विजेचे पैसे दिले तरच …

Read More »

‘Azadi Ka Amrit Mahotsav’ India@75 – Farmers-Scientists Connect Meet Organised

Chennai : A mega-event “Farmers-Scientists Connect Meet” was held under “Azadi Ka Amrit Mahotsav” celebrations by Biotech-KISAN Hub programme, Department of Biotechnology, Government of India, New Delhi at Biotech-KISAN Hub ICAR-IARI, Pusa, New Delhi in hybrid mode (physical and virtual) on 28 October 2021. Biotech-KISAN Hub programme is for empowering small …

Read More »

मृदेचे आरोग्य चांगले तर आपले आरोग्य चांगले- प्रा डॉ. अनिल भिकाने नागपूर : शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांच्या बेसुमार वापराबरोबर सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनिची सुपीकता कमी होत असून त्याचा अन्न धान्याच्या उत्पादनाबरोबर  गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. पर्यायाने त्याचा मनुष्य व प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परीणाम होत आहे म्हणून ‘मृदेचे आरोग्य …

Read More »

स्वच्छ दूध उत्पादना करिता गोठ्याची स्वच्छता तसेच जनावरांचे आरोग्य महत्वाचे

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिन हा दिवस स्वच्छ दूध उत्पादन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ.अनिल भिकाने,संचालक विस्तार शिक्षण, म.प.म.वि.वि यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ दूध उत्पादन दिवस निमित्त कृषी विज्ञान केंद्र ,दूधबर्डी ,ता.कळमेश्वर, जि. नागपूर यांच्या वतीने स्वच्छ दूध उत्पादनाबद्दल  पशुपालकांना मार्गदर्शन  करण्यात आले. सदर कार्यक्रमात …

Read More »