Breaking News
Home / बातम्या (page 45)

बातम्या

महाराष्ट्रात पावसाला निरोपाला उशिर होणार 

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने सरासरी पेक्षा धुव्वाधार बॅटिंग केल्यावर सुद्धा वरूण राजा महाराष्ट्रावर प्रसन्न आहे. जून पासून सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात सरासरी १००४. २ मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत ,परंतु यंदा पावसाने उशिरा सुरुवात करूनही सरासरी पेक्षा ३२ टक्के जास्ती म्हणजेच १३२८.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली आणि आता …

Read More »

शेती, शेतकरी आणि समाजाला शाश्वत ठरणारे संशोधन कालसुसंगत – कुलगुरु डॉ. विलास भाले

जागतिक महासत्ताक होण्याकडे अग्रेसित आपला भारत देश युवकांचा देश म्हणून सुद्धा लौकिकास पात्र असून जगाच्या पाठीवर जवळपास प्रत्येक देशात विविध क्षेत्रात आपले तरुण अस्तित्व अधोरेखित करीत आहेत ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे नमूद करतांनाच देशांतर्गत शेती, शेतकरी आणि एकंदरीतच समाजाला तारक ठरणारे शाश्वतसंशोधन कालसुसंगत ठरेल असे आशादायी प्रतिपादन डॉ. पंजाबराव …

Read More »

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’ – प्लास्टिकमुक्तीची शपथ

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने  ‘ स्वच्छता एक सेवा’ हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा  त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली तसेच मंत्रालयातील वरिष्ठ  अधिकारी कर्मचाऱ्यांनाही  शपथ दिली. ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या …

Read More »

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. आज नंदुरबार जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र …

Read More »

निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना आयोगाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी-रविंद्र ठाकरे

नागपूर :विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलिस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिल्यात.  बचतभवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच विधानसभानिहाय निवडणूक अ‍धिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी …

Read More »

मूल्याधारीत रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मुल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच राष्ट्रपती भवन येथे देशातील सर्व …

Read More »

AAP Declared Third List For Maharashtra Assembly Elections

Mumbai: Maharashtra Aam Adami Party Today Released 12 Candidates For Upcoming Assembly Elections.The name of the candidates are as below 1.Gajanan Amadabadkar Karanja (Lad) 2.Roshan Ardak Amravati 3.Purushottam Modi Gondia 4.Taher Sheikh Ballarpur 5.Ishwar Gajbe Ramtek 6.Ajit Khot Osmanabad Kallom 7.Santosh Magar Partur 8.Mehraj Ansari Mankhurd 9.Adv. Sumitra Shrivastav Kandivali …

Read More »

अखेर कांदा निर्यात थांबविली

भारत सरकार कडून अलीकडे कांद्याचे वाढलेले दर लक्ष्यात घेऊन ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालय- परराष्ट्र व्यापार विभागाच्या महासंचालकांनी परिपत्रक काढून कांदा निर्यात करण्यावर बंदी घातलेली आहे.   गेल्या काही दिवसां मधे कांद्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात वाढलेल्या भाव -वाढीमुळे पाणी आल होत ,आणि  बाजारपेठेमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता …

Read More »