Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 15)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

प्रेरणादायी असा सोमनाथ प्रकल्प म्हणजे नंदनवनच होय 

डॉ.विकास आमटे जे कार्य हाती घेतात ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोमनाथ येथे श्रमसंस्कारातून  उभारण्यात आलेला टायर बंधारा हे होय. सोमनाथ मध्ये श्रमसंस्काराच्या अनेक यशस्वी छावण्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पन्नास हजारावर तरुणाईने प्रेरणा घेतली आहे आहे राज्याच्या अनेक भागात हे मदतीचे अनंत हात आता अनेक गरजुंना मदतीचा हात …

Read More »

इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये `थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ` मोहीम

नागपूर : शिक्षक एकनाथ पवार हे शेतकरी सक्षमीकरणाकरिता अनेक वर्ष काम करीत आहेत . शेतकरी सक्षमीकरणा करिता पवार ह्यांनी राबविलेल्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् कडून घेण्यात आलेली आहे. कर्जबाजारीपणा ,सततची नापिकी,अस्मानी संकट,पावसाचा – हवामानाचा लहरीपणा या सर्वांमधून सुटका करून घेण्यासाठी बळीराजाने केलेल्या आत्महत्या इत्यादींचे सत्र …

Read More »

Sprawling Exhibition Agri & Food – 2019 | New Delhi

NEW DELHI : AgroWorld 2019 (www.agroworldindia.com), a power packed program from Nov 5 – 8 in New Delhi. The program is comprised of major events, including Global Agriculture Summit (www.globalagrisummit.com), AgTech World (www.agtechworld.in), World AgTech Congress ( www.agtechworld.in/world-agtech-congress.php), Swaminathan Global Food Security Dialogue and presentation of Global CEOs & Agribusiness …

Read More »

दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार 13 तास 50 मिनिटे!

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्षाला 8 तास 22 मिनिटे आणि राज्यस्तरीय पक्षाला 5 तास 28 मिनिटांचा समावेश आहे. हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्याने …

Read More »

पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा “विकासपर्व” कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :  राज्याच्या  ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बीड जिल्ह्याचे ‘विकासपर्व’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले .    बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलयुक्त शिवार, आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारती,  यासह अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या. महा आरोग्य शिबीराचे …

Read More »

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ, अर्थसहाय्यातही वाढ

मुंबई, दि. 18 : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. विदर्भ …

Read More »