Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 2)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

Contributing To Agriculture Research In Tamil Nadu, CRSARD Completes 33rd AGM

Chennai : For over three decades the Centre for Research on Agriculture and Rural Development has made contributions to various aspects of scientific development in the state of Tamil Nadu. The 33rd AGM of Centre for Research on Sustainable Agriculture and Rural Development (CRSARD) Society, held recently, recorded the appreciation …

Read More »

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. श्री. …

Read More »

महावितरण पुसद येथील त्या सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

पुसद : पुसद येथे कोरोना संक्रमीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पुसद विभागातील कर्मचाऱ्यांचे थ्रोट स्वॅब तपासले असता,त्या तेराही कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. पुसद शहरातील औद्योगिक ग्राहकांचे मीटर वाचन करण्याचे काम साई इंटरप्राईजेस या एजंन्सीमार्फत करण्यात येते.पंरतू बुधवार दिनांक २२ जुलै रोजी या एजन्सीचा एका कर्मचाऱ्याचा कोरोना संक्रमीत …

Read More »

अपारंपरिक ऊर्जावर भर देणार इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई – राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येईल अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई बैठकीत केली. राज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबविण्यासाठी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ नितीन राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला. राज्याला नुतनीकरण ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी प्रधान उर्जा सचिव यांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत.  हे धोरण ठरविण्यासाठी गुजरात व राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे. राज्यात पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कसे राबविता येईल, यासाठी सरकार व ऊर्जा कंपनीच्या सध्याच्या पडीक जमिनी तसेच खासगी जमिनीवर हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम राबविण्यात येणार आहे.  हरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार असून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सिंगल विंडो प्रक्रिया करून कामे तडीस नेण्यात येणार आहे. मुंबई येथील फ्रेंच वाणिज्य दूतावासच्या सोनिया बारब्रि व अणुऊर्जा सल्लागार थॉमस मीएस्सेट यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऊर्जामंत्री समवेत महानिर्मितीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए व महापारेषणचे  अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते.

Read More »

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता 9 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इ. करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडुन …

Read More »

‘Nutri-Garden’ Provides New Pathway To Address Malnutrition

Chennai :The importance of nutri-gardens to support nutrition of communities was evident during the pandemic lockdown situation, providing much-needed seeds and crops to disadvantaged communities. The four nutri-gardens are located in the Krishi Vigyan Kendras of Kanpur Dehat district, Uttar Pradesh, Palghar district in Maharashtra, Thiruvallur district in Tamil Nadu …

Read More »

संत नामदेव महाराज विश्वव्यापकच आहेत – सुनील इंदुवामन ठाकरे

अमरावती – संत नामदेव महाराज विश्वव्यापकच आहेत. त्यांनी अखिल मानवतेचा विचार करून कार्य आणि लेखन केलं. त्यांनी जवळपास 700-750 वर्षांपूर्वी केलेली क्रांती ही अद्भूतच होती. त्यांनी भारतभर केलेला प्रवास, लोकजागृती आणि विविध सामाजिक कार्यांमुळे आज ते ग्लोबल ठरतात. असे प्रतिपादन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. वैष्णव शिंपी समाज चंद्रपूरने या …

Read More »

राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे -कृषिमंत्री

मुंबई : कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रीक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकीटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा …

Read More »

कोकणसह राज्यातील आपदग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री  बोलत होते. या …

Read More »