Breaking News
Home / बातम्या (page 44)

बातम्या

इंदिराबाई महिला महाविद्यालयामध्ये गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

अमरावती : येथील इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयामध्ये गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच  पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीच्या कार्यकारणी सदस्या प्रा. रागीणीताई देशमुख हृया होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना गृहअर्थशास्त्राच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा निर्माण करावा यावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लिना कांडलकर होत्या. त्यांनी आपल्या …

Read More »

शाहू अढाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवनमध्ये फळवाटप

अमरावती : येथील पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालयाच्या वतीने शाहू अढाऊ यांच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त तपोवनमधील मुलांना फळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पुंडलिक अढाऊ, चंपा अढाऊ, प्रा. डॉ. सिमा अढाऊ, शाहू बाळकृष्ण अढाऊ उपस्थित होते. सुरवातीला फळवाटप करून मुलांच्या यशासाठी प्रा. डॉ. सिमा अढाऊ यांनी प्रोत्साहित केले. त्यानंतर तपोवनमधील रूग्ण आणि मुलांना फळवाटप …

Read More »

७ ते १२ ऑक्टोबर – दरम्यान काही भागात वादळी पाऊस शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे

मुंबई : ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या अद्ययावत वॉर रूमचे उद्घाटन

मुंबई :भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी ‘ म्हैसूर शाईच्या ‘ 3 लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ‘म्हैसूर शाईच्या’ तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही  प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील ‘म्हैसूर पेंटस्  अ‍ॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनी’ मध्ये तयार केली जाते. …

Read More »

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये तक्रार निवारण समितीची स्थापना 

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक आणि उच्च श्रेणीतील रिक्त पदे भरण्याकरिता २०१३ मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ स्थापन करण्यात आलेले होते ,भरती प्रक्रिया पूर्ण करतांना अन्याय झाल्याची भावना असलेल्या अधिकारी तसेच उमेदवार मंडळींकडून न्यायालयात वेळप्रसंगी दाद मागितली जाते. आता राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक तसेच उच्च संवर्गातील …

Read More »

अमरावतीमध्ये द्वारका नवदुर्गाेत्सव मंडळात विविध  कार्यक्रमांचे  आयोजन 

अमरावती: स्थानिक पार्वतीनगर नंबर एकमधे द्वारका नवदुर्गाेत्सव मंडळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत भोंदुभैय्या यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘माता का जगराता’ आयोजित करण्यात आला. त्यांना मंडळ आणि नागरिकांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ बांगडे यांनी भोंदुभैय्यांचे कार्य आणि आठवणी यावेळी सांगितल्या. तसेच रोज …

Read More »

खुशखबर : रेपो दरात रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा दर कपात : २०१० नंतरचा सर्वात कमी रेपो दर 

मुंबई: रिझर्व्ह बँकेने रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.40 टक्क्यांवरून कमी होत 5.15 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे  बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना  फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे. रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून …

Read More »

अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट

मुंबई : अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.       अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे एसा हचिंसन यांनी यावेळी सांगितले.       अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई  : राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

Read More »