Breaking News
Home / बातम्या (page 43)

बातम्या

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या प्रयत्नात व्यापार-उद्योग क्षेत्रायोगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : ‘ शेतकरी ‘ देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष असे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न व्हावा,’ अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.      माल …

Read More »

महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा दिल्ली पॅटर्न

आम आदमी पक्ष या निवडणुकीत २४ विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ राजकारण’ आणि ‘नवीन राजकीय पर्याय’ देण्याच्या उद्देशाने तसेच जातीयवादी, मनी-मसल पॉवरच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. आप दिल्ली सरकारच्या मॉडेलवर आधारित धोरण समोर ठेवून आम आदमी पक्ष राज्याच्या ५ विभागात विधानसभा निवडणुक लढवत आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात पर्यावरण धोरणात जल, जमीन, जंगल, ऊर्जा …

Read More »

आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कुलची कामगिरी महत्वपूर्ण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नाशिक : देवळाली तोफखाना स्कुलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना जोरदारपणे करतील, असा विश्वास राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.             देवळाली तोफखाना स्कुलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रुद्रनाद’ या ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन श्री. कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. …

Read More »

महाराष्ट्रात  1 कोटीहून अधिक तरुण मतदार

मुंबई, :  महाराष्ट्रात  18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.           राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या …

Read More »

यंदा गारठवणाऱ्या  थंडीची चाहूल 

ग्लोबल वार्मिंग ने पर्यावरणाचा बदलता समतोल दिवसेंदिवस मानवीय हाताबाहेर जात असून पावसाचे बिघडलेले वेळापत्रक हे त्याचेच द्योतक आहे.  यंदा पाऊस परतीची वेळ होऊन सुद्धा काढता पाय काही घेत नाही,अश्यातच यंदा                     महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने सरासरी पेक्षा धुव्वाधार बॅटिंग केल्यावर सुद्धा …

Read More »

गोपाळ तिवारी प्रदेश काँग्रेस प्रवक्तेपदी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून गोपाळ तिवारी यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More »

महाआघाडीचा शपथनामा प्रसिद्ध : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी – सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता 

मुंबई : रयतेचे राज्य आणण्यासाठी १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेत स्वराज्याची स्थापना केली. तीच प्रेरणा घेऊन शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना ५ हजार रू. महिना बेकारीभत्ता आणि नव्या उद्योगात भूमीपुत्रांना  ८०% नोक-या, दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, व उद्योगाला चालना यामी हमी देणारा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस  मित्रपक्षांच्या महाआघाडीचा …

Read More »

कापूस पिकावरील व रब्बी हंगामातील मका व ज्वारीवरील लष्करीअळीचे योग्य उपाययोजनेतून व्यवस्थापन करा.

मक्यावरील नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली परंतु त्यानंतरही किड मक्याशेजारील कापुस पिकांवर स्थलांतरीत होत आहे. नवीन लष्करीअळी वेगवेगळ्या 80 पिकांवर आढळुन येत आहे. उपजिविकेसाठी ही कीड मका पिकाशिवाय इतर पिकांवरही स्थलांतरीत होऊ शकते. तसेच रब्बीतील पिकांवरही या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी …

Read More »