Breaking News
Home / बातम्या (page 39)

बातम्या

The 3rd Global Public Health Conference 2020 (GlobeHeal 2020) In Bangalore

The conference is organized by The International Institute of Knowledge Management (TIIKM) under the theme “Embracing Community’s Responses to Address Global Public Health Issues”. GlobeHeal 2020 is a great platform for eminent researchers, scientists, industry experts and all interested scholars to discuss and share current policies, implementations, data streams with …

Read More »

शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !किशोर तिवारी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाचे सविस्तर विश्लेषण केले असता विदर्भ व मराठवाडयातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्वातील युती सरकारने स्थापन केलेल्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ब-यापैकी यश मिळाले असल्याचे स्पष्ट होत आहे.  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या विगत साडेचार वर्षाच्या अथक पाठपुराव्याने शासनाच्या …

Read More »

परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपले.” क्यार ” चक्रीवादळाचा धोका टळला आहे

जाता जाता परतीचा पाऊस बळीराजाच्या नाकी -नऊ आणीत असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे.विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रा सह कोकणात झालेल्या दमदार पावसाने सगळीकडे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोकण भागातील काही जिल्ह्यांना ” क्यार ” चक्री वादळाचा तडाखा बसला असून शेतातील तयार पिकांना चांगलाच फटका बसला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक …

Read More »

दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेवून येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया. राज्यातील सर्व लोकांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी …

Read More »

दक्षता जागृती सप्ताह 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान; यावर्षीची संकल्पना ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’

मुंबई : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.             भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा …

Read More »

EXIT पोल जाहीर करणा-या वृत्तवाहिन्यांनी मतदारसंघनिहाय निकाल सांगावा काँग्रेसची मागणी

मुंबई : निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच EXIT पोल जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असतानाच सायंकाळी ६ वा. वाहिन्यांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. विविध वाहिन्यांनी जाहीर केलेले आकडे वस्तुस्थितीदर्शक नसल्याने जनतेच्या मनात याबाबत प्रचंड रोष आहे. त्यातच काही वाहिन्यांचे मतदारसंघातील अंदाज हे जनतेला गुरुवारी …

Read More »

कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी : सरकारने सी.सी.आई.ची महाराष्ट्रात सर्वसंकलन केंद्रावर दिवाळीपूर्वी सुरु करावी -किशोर तिवारी

महाराष्ट्रात पुन्हा शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास प्रगट केल्याचे भाकीत सर्वच माध्यमांनी केले असतांना आतां शेतकरी आत्महत्यांनी जगाचे लक्ष वेधीत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा केंद्रीय सरकारवर लागल्या असुन याचे कारण  गेल्या हंगामात कापसाचे कमी उत्पादन होऊनही जागतिक मंदी आणि गेल्या हंगामातील शिल्लक साठा, सरकीच्या दरातील घसरण, वाढती आयात अशा विविध …

Read More »

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या 31 पोलीस अधिकारी आणि 261 पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली. …

Read More »