Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम (page 6)

ॲग्रो टुरिझम

भारतीय अध्यात्मविचार सुखी जीवनाचा मूलमंत्र देणारे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘कमिंग होम टू योअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : तणावविरहित, लोकोपयोगी चांगले जीवन कसे जगावे याचे दिशादर्शन करणाऱ्या भारतीय अध्यात्मशास्त्राकडे आज जग आकर्षित झाले आहे. अध्यात्मशास्त्र सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारे असल्यामुळे ते जगापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. मुळच्या अमेरिकन …

Read More »

समाजातील मान्यवरांनी खादीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : समाजातील सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठांचे, नेतृत्वांचे व मान्यवरांचे अनुकरण सामान्य जनता करत असते. त्यामुळे या मान्यवरांनी खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. जागतिक व्यापार केंद्र, आय …

Read More »

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई   : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व   ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ‍ यांची ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान,चला……..करू मतदान !” या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  …

Read More »

अमरावती : द्वारका नवदुर्गा उत्सव मंडळात रंगला लाईव्ह गरबा

अमरावती:  स्थानिक पर्वती नगर क्रमांक एक मध्ये द्वारका नवदुर्गा उत्सव मंडळाचा नवरात्र उत्सव झाला. या उत्सवानिमित्त दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याचाच भाग म्हणून रिदम म्युझिक कल अकॅडमी चा लाईव्ह गरबा झाला.  गायक सुरभी गौड, शुभम गौड विपिन मोठे आणि यांनी गायन सादर केलं. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी आपल्या …

Read More »

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यटन विशेष’ कार्यक्रम

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यटन’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात  पर्यटन  विभागाच्या सचिव  विनीता वेद सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक  दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम …

Read More »

मुंबई विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन  संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.             केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय पर्यटन …

Read More »

कृषी पर्यटन व्यवसायाला यंदा सुगीचे दिवस

उशिरा सुरु झालेला पाऊस काही काढता पाय घेता घेइना ! महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात काही भाग वगळता दमदार पाऊस झालेला आहे.बहुतांश जलाशये तुडूंब भरलेली असून लवकरच पर्यटन सुरु होणार आहे. यंदा दमदार झालेल्या पावसामुळे रब्बी हंगाम जोरात राहणार असल्यामुळे कृषी पर्यटन सुद्धा तेजीत येणार असल्याने पर्यटक आणि कृषी उदयोजक सुखावले आहेत …

Read More »

“ युवाप्रताप पुरस्कार सोहळा- २०१९ करिता सहभागी होण्याचे आवाहन

कृषि व पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी,पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा …

Read More »