Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम (page 3)

ॲग्रो टुरिझम

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरिक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या सर्व ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह असल्याचा …

Read More »

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘वार्ता विशेष’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : संपादक हेमराज शाह यांच्या ‘वार्ता विशेष’ या पुस्तकाचे प्रकाशन पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना संपादक हेमराज शाह यांच्या संपादनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच लेखकांच्या विविध विषयांच्या लेखनामुळे समाजातील अनेक घडामोडींची सखोल माहिती लोकांना होते, …

Read More »

श्रीलंकेतील मराठी विश्व साहित्य संमेलनात कवीभूषण दीपक आसेगांवकर यांचा सन्मान

श्रीलंका : शब्द साहित्य संस्थेकडून नुकतेच पाचवे मराठी विश्व् साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात श्रीलंका या देशातील कँडी येथे पार पडले. या संमेलनात येथील कृषीभूषण कलावंत,सदाबहार असलेले दीपक आसेगांवकर यांच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या सन्मान करण्यात आला. दीपक आसेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन पार पडले हे विशेष होय. कृषीभूषण कलावंत …

Read More »

वनविभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा – संजय राठोड

मुंबई : महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेचा आढावा मंत्री. श्री. राठोड यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते. निसर्ग पर्यटन मंडळाचे बळकटीकरण             वनमंत्री श्री. राठोड  …

Read More »

रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीसाठी अधिक सेवा सुविधांची गरज ! राज्यपाल

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी आहेत. मात्र पर्यटन वाढीसाठी अधिक सेवा सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे आज राज्य व केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनांचा आढावा राज्यपाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा …

Read More »

पक्षिमित्र संमेलनात किरण मोरे पुस्तक प्रकाशित “माळरानावरील चंडोल” पक्षीप्रेमी-अभ्यासकांना उपयुक्त

अमरावती : रेवदंडा (अलिबाग) नुकतेच ३३ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या झाले. याप्रसंगी येथील पक्षी अभ्यासक किरण मोरे यांचे “माळरानावरील चंडोल” हे पुस्तक प्रकाशित झाले. संमेलनाचे उद्घाटक रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संमेलनाध्यक्ष डॉ राजू कसंबे, माजी संमेलनाध्यक्ष किशोर रिठे, महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत …

Read More »

पाच फेब्रुवारीला मराठी गझल लेखन-गायन कार्यशाळा गज़ल नवाज भीमराव पांचाळे करणार मार्गदर्शन

अमरावती : तक्षशिला महाविद्यालय, मराठी विभाग आणि गज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गिरीश खारकर स्मृती प्रित्यर्थ एकदिवसीय निशुल्क गज़ल लेखन – गायन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी गज़लच्या विकास व प्रचार – प्रसारासाठी गज़ल सागर प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. मराठी तील सुप्रसिद्ध गजलकार प्राध्यापक …

Read More »

महाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजीपार्क येथील संचलनात सांगणार कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची गाथा

मुंबई : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी  होऊ न शकलेला महाराष्ट्राचा “कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल” या विषयावरील  चित्ररथ आता येत्या प्रजासत्ताकदिनी मुंबईतील शिवाजीपार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. स्वराज्याच्या सीमा समुद्रापर्यंत …

Read More »

संगमनेर कृषी महोत्सव ७ ते १० फेब्रुवारी ला होणार

संगमनेर : कृषीबन फार्मर प्रोड्युसर कंपनी व वन वे इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे 7 ते 10 फेब्रुवारी 2020 ” भव्य कृषी महोत्सवाचे ” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या भव्य संगमनेर कृषी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. शेती यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रझान कसे …

Read More »

पर्यटन ! समृद्ध संस्कृतीचा ठेवा घारापुरी लेणी

भेट द्यायची राहून गेलेल्या स्थळांच्या यादीमध्ये निदान आपल्याला अगदीच जवळ असलेले घारापुरी अर्थात एलिफन्टाचा तरी समावेश असायला नको. जगभरात मानवी संस्कृतीच्या विकासाच्या काळात भारतात आपल्याच पूर्वजांनी चितारलेल्या घारापुरीच्या भव्य गुंफा त्याकाळातील समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा सांगतानाच आपल्याला थक्क करतात. पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर विचार येतो तो परदेशातील निसर्गरम्य स्थळांचा. परदेशात गेलो, …

Read More »