Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 10)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

मुलींना शक्ती शिक्षणाची गरज – ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर महाराज.

मोर्शी : मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावात श्रीमद भागवत ग्रामगीता संगीतमय सप्ताहाची सुरुवात झाली . कथा प्रवक्ते ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर यांच्या मुखार विंदातुन हजारो श्रोते कथेचा लाभ घेत आहे . ग्रामगितचर्य रायजीप्रभु शेलोटकर महराज बोलत असताना यांनी आज समाजाची ज्वलंत परिस्थिती मांडली .मुलींनी आज शक्ती शिक्षण घेण्याची गरज. वर्तमानपत्राचे पान उघडले …

Read More »

Fish 2.0–Nagai Fishers Commemorate Tsunami Anniversary Armed With Technology

Nagapattinam : The gathering at Tamil Nadu’s historic port-town of Poompuhar on the anniversary of the Indian Ocean tsunami, included one group in bright blue t-shirts. Called ‘Fisher Friend Ambassadors’ these were master trainers identified from five states of India to be change agents for the millions of fishing communities …

Read More »

तामसवाडी येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा सर्कल मध्ये मोतीबिंदूचे उच्चाटन करण्याचे लक्ष नियोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सोनेगाव जवळील तामसवाडी येथे माता बाल संगोपण केंद्रात निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात तामसवाडी, आष्टा व दापोली येथील १०२ रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. …

Read More »

शेतकर्‍याला मिळाले निवृत्तीचे समाधान…

जाते राबता – राबताअख्खी जिंदगी मातीतजणू जन्म घेणे गुन्हाकास्तकाराच्या जातीत……. निवृत्ती आणि त्यानिमित्त होणार सन्मान केवळ सरकारी कर्मचार्‍यांच्या नशिबी येतो. अनेक वर्षांच्या सरकारी नोकरीतून वयोमानानुसार निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सत्कार होतो, भेटवस्तू दिल्या जातात. अनेकदा हे केवळ सोपस्कार असतात. ’साहेबांसोबत असताना दिवस कसे गेले, हे कळलंच नाही’ अशी गमतीदार …

Read More »

आजपासून दापोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या स्मृती महोत्सवास सुरुवात !

मोर्शी : दापोरी येथे अखिल विश्‍वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात्‌ सर्व संत स्मृती मानवता दिन २४ ते ३१डिसेंबर पर्यंत दापोरी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५१ वा स्मृती महोत्सव व सर्व संत यांच्या स्मृती दिनानिमित्य संगीतमय ग्रामगीता …

Read More »

समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान मोलाची कामगिरी करेल- राज्यपाल

अमरावती : गावे सुखी व समृद्ध झाली तरच देश उन्नत होईल. समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान व समन्वय संस्था मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला. उन्नत भारत अभियानात विदर्भ विभागीय समन्वय संस्थेचे लोकार्पण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती …

Read More »

” माहिती मिळविताना पत्रकारांनी तथ्याशी बांधिलकी जपणे गरजेचे “- संजय धोत्रे.

अमरावती : “आज चुकीच्या माहितीच्या प्रसारणामुळे गैरसमज निर्माण होत आहेत.  थेट जनसामान्यातून माहिती मिळविताना  पत्रकारांनी   तथ्याशी बांधिलकी जपणे आज गरजेचे आहे”.  असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री श्री संजय धोत्रे यांनी भारतीय जनसंचार संस्थेच्या अमरावती स्थित पश्चिम विभागीय केंद्राला शुक्रवारी दुपारी सदिच्छा भेटीदरम्यान  केले. आय आय एम सी च्या भारतभरातून …

Read More »

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जैवविविधता जतन व संवर्धन’ या विषयावर मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात’ जैवविविधता जतन व संवर्धन’ या विषयावर महाराष्ट्र राज्य  जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  न्यूज ऑन एअर या ॲपवरही ही मुलाखत सोमवार दि. 16  डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित …

Read More »

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होईल ! बाळासाहेब थोरात.

मुंबई : राज्यातील आगामी पाच जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीचाच विजय होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. नागपूर, वाशीम, नंदुरबार, धुळे व अकोला जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज टिळक भवन येथे प्रांताध्यक्ष थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार. के. …

Read More »

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना

मुंबई: जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे तेथील ग्राम न्यायालय बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाने काढली आहे.            जळगाव जिल्ह्यातील बोदवड (ता. बोदवड) येथे जानेवारी 2012 पासून ग्राम न्यायालय स्थापन करण्यात आले होते. मात्र, आता 16 जून 2019 पासून तेथे नियमित न्यायालय म्हणून दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग …

Read More »