Breaking News
Home / Editor Desk (page 30)

Editor Desk

“उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषि वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे” या विषयावर आधारित दहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि  अनुसंधान परिषद द्वारे संचालित -कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषि वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे”या विषयावर आधारित दहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक २० …

Read More »

‘लाईफ-लाईन ग्रुप’च्या माध्यमातून सुमितला ५१ हजाराची मदत

अमरावती : माणूस हा समाजशिल प्राणी असून तो समाजाला सतत काही ना काही देत असतो. जो देतो तो देव आणि ही देण्याची सवय तुटली की तो स्वार्थी बनतो. आज प्रत्येकजण आपापल्या व्यापात व्यस्त आहे. कुणालाच कुणाचे काही घेणे देणे नाही. तरीही यातील काही लोक समाजाचा एक घटक स्वत:ला समजून सदैव …

Read More »

रो-रो सेवेमुळे मुंबई जवळ येणार Ro – Ro service Mumbai To Alibag

साभार : vishalraje.com मुंबईत राहण्याची किंवा मुंबईजवळ राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मायानगरीचं आकर्षण सर्वांनाच आहे. मुंबई म्हणजे सबकुछ, हे आपल्याला सगळ्यांना वाटतं. सर्वसामान्यांसह मोठमोठ्यांना प्रचंड आकर्षण असलेलं हे शहरच जर आपल्याजवळ आलं तर? हा अनुभव येत्या काही दिवसात अलिबागकर घेणार आहेत, कारण रो- रो सेवेचा मुहूर्त ठरलाय. आता प्रतीक्षा आहे, …

Read More »

बिगर नेट – सेट प्राध्यापकांची जीपीएफ खाती डीसीपीएस खात्यांमध्ये परावर्तित करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी – प्रा. प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

अमरावती : सहसंचालक (ऊशि) अमरावती यांनी एका पत्राद्वारे २३.१०.१९९२ ते ०३.०४.२००० या कालावधीत नियुक्त झालेल्या बिगर नेट-सेट व भविष्य निर्वाह निधी खाते प्राप्त झालेल्या प्राध्यापकांची माहिती मागवीली होती. याच धर्तीवर नागपूर, जळगाव आणि औरंगाबाद या कार्यालयांनी देखील हि कार्यवाही सुरु केली होती. सदर पत्राचे अवलोकन केले असता असे लक्षात आले …

Read More »

आता चेंडू राज्याच्या कोर्टात

साभार : vishalraje.com गेले काही दिवस केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्वितचर्वण सुरु होते. केंद्राचे काय चुकले, किंवा अर्थसंकल्पाने कसा अपेक्षाभंग केला, हा अर्थसंकल्प कसा चांगला आहे, हे सांगणार्‍यांची गर्दी होती. राज्यातील तिघाडी सरकारात सहभागी सर्वांनी या अर्थसंकल्पाचे निरुपयोगित्व जनतेच्या लक्षात आणून दिले. आता चेंडू राज्याच्या कोर्टात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (दि. 24) …

Read More »

विद्यापीठाच्या नवीन पदभरती जाहिरातीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुकर व्हावे – प्रा. प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांत सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांकरिता नुकतीच विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. यासाठी आवेदनपत्र सादर करण्याच्या ऑनलाइन पद्धतीमध्ये अनेक समस्या उद्भवत असून पात्र उमेदवार या पद्धतीतून अर्ज सादर करू शकत नसल्याच्या अनेक तक्रारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच …

Read More »

सेव्ह सुमित कॅम्पेनचा पहिल्या टप्प्यातील मदत आज वितरित होणार

अमरावती : १५ फेब्रुवारीपासून लाईफलाईन ग्रुपमार्फत सुरु झालेल्या सेव्ह सुमित कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यातील मदत हि सोमवार दिनांक २४ फेब्रुवारीला वितरित होणार आहे. हि मदत पत्रकारिता व जनसंवाद विभागातील लाईफलाईन ग्रुपच्या वतीने अमरावती येथील तक्षशिला महाविद्यालय येथे ठीक सकाळी ९ ते ९.३० दरम्यान संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, दैनिक …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासुन

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार  दिनांक 24  फेब्रुवारी 2020  पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. विधान भवनात  विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, …

Read More »

राजं, आम्हाला माफ करा !…

साभार : vishalraje.com शिवजयंतीचा उत्साह दिवसागणिक वाढतोय. चांगलं आहे, वर्षातून एक – दोनदा शिवरायांचा जयघोष केला की आपली जबाबदारी संपते. छत्रपतींना देवत्व बहाल केलं की त्यांच्यात व आपल्यात एक दरी निर्माण होते. मग त्यांचे विचार आचरणात आणण्याऐवजी त्यांची पूजा बांधली की समाधान मिळतं. राजं, आज आम्ही खूप – खूप खुष …

Read More »

‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात गावात कृषी अधिकारी, सहाय्यक येतात का ? कृषीमंत्र्यांनी केली विचारणा

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषीमंत्र्यांनी केली असून त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात …

Read More »